
व्यवस्थेने वंचित ठेवलेल्या घटकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारी- मरणासन्न हयातीची आर्जवे
डॉ. चंदू पवार यांचा मरणासन्न हयातीची आर्जवे हा काव्यसंग्रह नुकताच वाचून काढला. देशाला स्वातंत्र्य मिळूनही इथल्या व्यवस्थेने समाजातील काही भाग अजूनही अत्यावश्यक घटकांपासून दूर ठेवला































